पंकज कुमावत यांच्या पथकाची जुगार अड्डयावर कारवाई
दिनांक 23/05/2023 रोजी मा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की अंबाजोगाई शहरात गवळीपुरा येथे इसम नामे पाशा चौधरी व रहेमान सुलेमान हे…
५ जून रोजी परळी नगरपालिका समोर आमरण उपोषण : प्रशांत जगतकर राष्ट्रीय मुल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने अनिश्चित कालावधीसाठी साखळी उपोषण
परळी नगरपालिकेसमोर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने पाच जून रोजी अनिश्चित कालावधीसाठी साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शाखाध्यक्ष प्रशांत जगतकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी…
शहरातील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शनि मंदिरात श्री.शनैश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा
परळी वैजनाथ दि.२० (प्रतिनिधी) येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शनीमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शुक्रवारी (ता.१९) शनैश्वर जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने गुलाल उधळून उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहा बरोबरच विविध…
महाराष्ट्रातील अकार्यक्षम पिक विमा कंपन्या शासन काळा यादीत कधी टाकणार ? वसंत मुंडे
महाराष्ट्रातील अकार्यक्षम पिक विमा कंपन्या शासन काळा यादीत कधी टाकणार ? वसंत मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे ३ ते ४ हजार कोटीचा चोरी खाजगी कंपनीने केली…
त्रकारांच्या रेल्वे प्रवासातील सवलती पुर्ववत सुरू करा केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे निवेदन
नांदेड/प्रतिनिधी अधिस्वीकृती पत्रिकाधारक पत्रकारांना रेल्वे प्रवासातील 50 टक्के सवलत पुर्ववत सुरू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे जिल्हा मराठी पत्रकार संघ नांदेडच्यावतीने देण्यात आले.…
16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अखेर दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या निकालात राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत, तसंच शिंदे गटाने नेमलेले भरत गोगावले हे व्हीप बेकायदेशीर असल्याचंही सांगितलं आहे. याचसोबत…
राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकता समोर ठेवून मी घेतला होता : उद्धव ठाकरे
सत्तेसाठी हापापलेल्या लोकांचे उघडे-नागडे राजकारण याचे त्यांनी चिरफाड केली आहे. महत्वाचे म्हणजे राज्यपालांची भूमिका अयोग्य होती. राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झालेले आहे. राज्यपाल ही आतापर्यंत आदरयुक्त यंत्रणा होती. परंतु, शासनकर्त्यांनी राज्यपाल…