पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, आता तीन ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे
पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, आता तीन ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे राज्यात आतापर्यंत एक कोटी पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरला पीक विमा;…
‘या’ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार
‘या’ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार ND NEWS | अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले…
शेतकऱ्याचे वैयक्तिक खाते गोठविल्याबद्दल पीक विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याचे शासनाचे आदेश : वसंत मुंडे
शेतकऱ्याचे वैयक्तिक खाते गोठविल्याबद्दल पीक विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याचे शासनाचे आदेश : वसंत मुंडे ND NEWS | बीड बीड जिल्ह्यात खरीप 2022 च्या पिक विमा मध्ये एकूण 12000 हजार…
पीक विमा व इतर प्रश्नांना घेऊन किसान सभा मैदानात
■पीक विमा व इतर प्रश्नांना घेऊन किसान सभा मैदानात ●जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन बीड: शितलकुमार रोडे बीड जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांना २०२२ अतिवृष्टी अनुदान अद्याप वाटप झाला नाही व २०२२खरीप…
शासनाने शेतकऱ्यांच्या ताटातली रोटी हिरावली
प्रतिनिधी परळी :देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या ताटातली रोटी शासनाने हिरावली आहे . तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानातून शेतकरी पात्र…
ढगफुटी व अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा : वसंत मुंडे
ND NEWS | महाराष्ट्र मध्ये खरीप २०२२ ला सुरुवाती पासूनच चांगला पाऊस पडत गेल्यामुळे ८५ टक्के पेक्षा जास्त पेरणी झाली असून शेतकऱ्यांच्या आनंद गगनात मावत नव्हता परंतु अतिवृष्टी व ढगफुटीमुळे…
गुढीपाडवा सणाची संपूर्ण माहिती
वर्षी 2 एप्रिल 2022 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा…
बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना सरसकट विमा वाटप करा – पंकजाताई मुंडे यांची मागणी
विम्यासाठी शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणं हे दुर्दैवी प्रतिनिधी:- दिपक गित्ते बीड ।दिनांक ०९। पिकांचे नुकसान होऊनही २०२० चा विमा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही, आता कसलीही आकडेमोड न करता सरसकट…
चला खरीप, रब्बी आणि उन्हाळी पिके व हंगामाबद्दल जाणून घेऊया
नितीन ढाकणे (शेतकऱ्यांबद्दल विशेष बातमीपत्र ) आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे व भारताची जवळपास 70% जनसंख्या ही शेती व शेतीनिगडित कामाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संबंधित आहे.शेती हा जीवन जगण्यासाठीचा…