• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ND NEWS:-

लाखो विद्यार्थी ITI चे परीक्षा झाल्या पण निकाल लागले नाही दोन वर्षापासून मुलांचे कागदपत्र पण तिथेच आहेत दहावी-बारावीच्या परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत या मुलांनी करायचं करायचे तरी काय
ते तरी सांगा
महावितरण महापारेषण जागा आज पर्यंत भरल्या नाहीत लाखो विद्यार्थी कोर्स करून बेरोजगार आहेत केंद्र सरकार राज्य सरकारने चालवली तरी काय कोरोना च्या नवाखली कुठली भरती नाही निकाल नाही दहावी-बारावीच्या परीक्षा नाही विद्यार्थ्याला आत्महत्या करण्याची टाईम आली आहे सरकारने यावर गंभीरपणाने लक्ष्य द्यावे